वादग्रस्त विधानांचा ‘बेताज बादशहा’; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची जगभरातून खिल्ली.
असिफ गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणात असून, आजवर त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांत त्यांची ओळख केवळ वादग्रस्त विधानांपुरतीच मर्यादित राहिली आहे.‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानचे…
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बावचळला, भारतीय नागरिकांवर हल्ला, पूंछमध्ये 16 जणांचा मृत्यू.
भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाककडून थेट सीमेवरील नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सतत सीमारेषेवरील गावांवर गोळीबार केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…
कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी.
मा. पोलीस अधिक्षक साहेब जळगाव सप्रेम जय महाराष्ट्र विषय :- रा.म. क्र. ६ कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी महोदय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाद्वारे…
नशेचं इंजेक्शन देऊन 38 दिवस कोंडलं, टिटवाळ्यात तरुणीवर अत्याचार, मैत्रिणीसह 7 जणांवर गुन्हा.
टिटवाळा परिसरात एका २१ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली. आजीसोबत भांडणानंतर मैत्रिणीच्या घरी आश्रयाला गेलेल्या तरुणीला मैत्रिणींनी नशेचे इंजेक्शन देऊन कोंडून ठेवले. तिच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तब्बल ३८…
पाकला मदत केली अन् जगासमोर इभ्रत गेली; चीनवर सलग दुसऱ्या दिवशी नामुष्की, भारताचा धडाका.
ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं जोरदार दणका दिला आहे. भारताच्या १५ शहरांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला.नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्यानं…
भीषण अपघात! ट्रेलर आणि एसटीची जोरदार धडक; बस एका बाजूने अक्षरश: चिरली अन् चार जण दगावले.
रायगडच्या तळा तालुक्यात भीषण अपघात घडला आहे. ट्रेलर आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. गुरुवार ८ मे ला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हा अपघात घडला आहे. या अपघातात चार…
आई घरी दिसेना, मुलगा शोधायला गेला अन् पायाखालची जमीनच सरकली; विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह.
मुलाने शेतातील विहिरीत डोकावून बघितले असता सविता यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगता आढळून आ घरातील काम आटोपून शेतात कामानिमित्त गेलेली ३५ वर्षीय महिला घरी परतलीच नाही. मुलाने शेतात जाऊन शोधाशोध केली…
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; सरकारचं मोठं विधान, भारताचा पुढचा प्लॅन काय?
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.भारतीय सेना सातत्याने दहशतवाद्यांवर कारवाई करत आहे. अशी माहिती केंद्रीय किरेन रिजिजू यांनी दिली आहे.भारत सरकारचे संसदीय मंत्री यांनी एक महत्त्वाच विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर…
भारताला मोठं यश! कंधार विमान अपहरणाच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, पाक दहशतवादी रौफ अझहरचा खात्मा.
ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर भारताला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कंधार आयसी-८१४ एअर इंडियाच्या विमान अपहरण प्रकरणाचा सूत्रधार रौफ अझहर एका हल्ल्यात मारला…
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, नागरी वस्त्यांना लक्ष्य; भारतीय सैन्याचं जशास तसं उत्तर.
भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी एअर स्ट्राईक केला, त्यामध्ये ९ दहशतवादी तळांचा खात्मा करण्यात आला. यानंतर पाकिस्तानकडून सतत सीमारेषेवरीव गावांना लक्ष्य करत गोळीबार केला जात आहे.भारताने दहशतवादाला संपवण्यासाठी पहिलं…


















