ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.भारतीय सेना सातत्याने दहशतवाद्यांवर कारवाई करत आहे. अशी माहिती केंद्रीय किरेन रिजिजू यांनी दिली आहे.भारत सरकारचे संसदीय मंत्री यांनी एक महत्त्वाच विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.भारतीय सेना सातत्याने दहशतवाद्यांवर कारवाई करत आहे. सर्वपक्षीय बैठकनंतर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की सर्वपक्षीय बैठकीची अध्यक्षता सरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली. त्यावेळी त्यांनी सर्व नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. सर्व नेत्यांनी सशस्त्र दलांचे कौतुक करत आम्ही सरकारच्या आणि सेनादलांच्या सोबत खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.










