मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! सातपैकी तीन धरणांतील पाणीसाठा खालावला, कोणत्या धरणात किती पाणी.
मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये गत वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य सरकारने यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा…
मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा; दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण २६ आणि २७ एप्रिल या दोन दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐनवेळी अडचण नको. कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असेल? जाणून घ्यामुंबईकरांनो, पाणी भरुन…
पडवीमध्ये झोपलेल्या आजीबाईंचा बाजूच्या शेतात सापडला मृतदेह, नेमकं काय घडलं? पुण्यातील धक्कादायक घटना.
शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून, इनामगाव येथे एका वृद्ध महिलेवर हल्ला करून तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापूर्वी मांडवगण फराटा आणि पिंपळगाव सुटी येथेही बिबट्याने लहान मुलांचा…
‘तुमच्यापैकी हिंदू कोण? बाबांनी हात वर करताच डोक्यात गोळी झाडली’, घटनाक्रम सांगताना लेकाला अश्रू अनावर.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने, आणि संजय लेले यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी हल्ल्याचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला. दहशतवाद्यांनी ‘हिंदू कोण?’ विचारून वडिलांना गोळी…
आधी लग्नाचं आमिष, मग संबंधाचे चित्रीकरण करुन ब्लॅकमेल, तब्बल १२ वर्ष महिलेवर सरपंचाकडून अत्याचार, अखेर…
हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे याने पीडित महिलेबरोबर सन २०१०मध्ये प्रेमाचे नाटक करीत लग्न करणार असल्याचे सांगत त्याने दिनांक १ जानेवारी २०१३ ते १६एप्रिल २०२५ दरम्यान अनेकदा शरीरसंबंध ठेवले. आरोपी…
सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.
विरारमध्ये एका सात महिन्यांच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. हे बाळ आईच्या कडेवर असताना ते खिडकीतून थेट खाली पडल्याची माहिती आहे. सात महिन्यांचं बाळ ज्याने जेमतेम जग बघायला…
मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.
या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुश्ताक जीव वाचवून बाहेर पडला. सुरुवातीला फुगे फुटत आहेत का, असे वाटले. परंतु बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज वाढत गेले, असे त्याने सांगितले.‘अलीकडच्या काळात जम्मू आणि काश्मिर शांत…
‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊल उचलली आहेत. शिंदे स्वत: जम्मू-काश्मीरला गेले आहेत. मात्र, त्यांच्याच पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या…
सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. भारतानं सिंधू जल समझोता रद्द करण्याचा मोठा निर्णय काल घेतला. त्यानंतर आजही पाकिस्तान विरोधात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी…
बनावट शालार्थ आयडी घोटाळा: शिक्षण मंडळाच्या सचिवांची पोलिस चौकशीला अनुपस्थित, परीक्षेचे दिले कारण.
पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते की, ‘मुन्ना वाघमारे यांनी केलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अन्य एक तक्रारदार हेमंत बांडेबुचे यांनी आपल्या विरोधात तक्रार दिली…


















