ना काही संबंध ना वाद, मग अविनाशला का मारलं? नागपूर कॅफे मालकाला संपवण्याचं हादरवणारं कारण.

नागपुरात एका कॅफे मालकाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या टोळी युद्धातून करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. तसा, अविनाश भुसारी यांचा या टोळीशी काही थेट संबंध नव्हता.अंबाझरी पोलीस ठाण्याच्या…

भारतीय जवान 5 दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात, कधी होणार सुटका.

 पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. त्याचदरम्यान एका भारतीय जवानाने चुकून सीमा पार केली. गेले 5 दिवसापासून तो पाकिस्तानातच आहे.नवी दिल्ली: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला…

पतंगराव कदमांच्या लेकीचं निधन, भारती ताईच्या विरहात विश्वजीत कदम भाववश, गोड फोटो शेअर करत म्हणाले…

पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहेमहाराष्ट्राचे माजी वनमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते…

‘पंढरपूर मंदिरात फक्त हिंदूच विश्वस्त, मग वक्फमध्ये मुस्लिमेतर कसे?’, ओवैसींचा मोदींवर हल्लाबोल.

पंढरपूर मंदिरात फक्त हिंदूच विश्वस्त असू शकतात यावर आम्ही सहमत आहोत. पण जर मालमत्तेचा वाद असेल तर, वक्फमध्ये हिंदू कसे असू शकतात? जर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतील तर ते सरकारच्या वतीने…

बापरे! बाईकला धडक अन् व्हॅन विहिरीत कोसळली, भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, वाचवायला गेलेल्या तरुणाचाही जीव गेला.

कार विहिरीत पडून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावेळी या व्हॅनमधून १४ जण प्रवास करत होते.कार विहिरीत पडून भीषण अपघात झाला…

कांद्याच्या दरात मोठी घसरण! शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट, अनुदान देण्याची मागणी.

नाशिक जिल्ह्यात गत आठवड्यात कांद्याचे सरासरी बाजारभाव किमान ८०० रुपये, तर कमाल १००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत.कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांदा दरात उसळी अपेक्षित होती. मात्र, प्रत्यक्षात…

ओव्हरटेक करणं भोवलं, भरधाव वेगात बोलेरो ट्रकवर आदळली, गाडीचा चेंदामेंदा, चौघांचा जागीच अंत.

भंडाऱ्यात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बोलेरो थेट ट्रकवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे.मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे.…

अटारी-वाघा बॉर्डर बंद, पुरवठा थांबल्याने सुकामेव्याचे दर वाढले; पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांवर मोठा परिणाम.

पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा सीमा बंद करण्यात आली आहे. यामुळे अफगाणिस्तानमधून होणारा सुक्या मेव्याचा पुरवठा थांबला आहे. बाजारात सुक्या मेव्याची आवक घटल्याने किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर…

तिच्यासोबतचे फोटो स्टेटसला ठेवले, आईला सांभाळा म्हणत तरुणाचं टोकाचं पाऊल.

जळगावात एका तरुणाने प्रेमभंगातून अत्यंत धक्कादायक पाऊल उचलले. सत्तू कोळी नावाच्या या तरुणाने महाविद्यालयाच्या आवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने प्रियसीसोबतचे फोटो सोशल मीडियावर स्टेट्सला ठेवला. पोलिसांनी घटनास्थळी धाव…

आधी नितेश राणेंची जहरी टीका, नंतर योगेश कदमांकडून तिखट समाचार; दोन कोकणकर मंत्र्यांत वाकयुद्ध.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंदू जनजागृती सभेत नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या योगेश कदमांवर टीका केली आहे. यावर योगेश कदमांनी सुनावलं आहे.कोकणात दापोली तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी दापोली तालुक्यात…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.