‘भारताकडून २४ तासांत हल्ला’, पाक मंत्र्यांचा दावा; भारतानेच संघर्षाचा मार्ग निवडल्याची मल्लिनाथी.
पाकिस्तानचे माहितीमंत्री अताउल्ला तरार यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला. पहलगाम हल्ल्याच्या आधारावर भारत सरकार कारवाई करू शकते, असा इशारा…
जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा लाभ घेण्याचे आवाहन.
जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ चा लाभ घेण्याचे आवाहन. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक व…
महिनाभरातच मविआला दुसरा धक्का बसणार? म्हात्रे पिता पुत्र भाजपच्या वाटेवर, पनवेलमध्ये राजकीय समीकरणं बदलणार.
शेकापमधील काही नेते भाजपमध्ये जाण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असतानाच शेकापचे ज्येष्ठ नेते आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे यांनी मविआमधून बाहेर पडण्याचा निर्णय…
दहशतवादी हाशिम मुसा अजूनही पहलगाममध्ये लपून? लष्करातील आकांकडून वाचवण्यासाठी प्लॅनिंग.
पहलगमा हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा अद्यापही पहलगाममध्येच असल्याची माहिती समोक आली आहे. त्याला लपण्यासाठी त्याचे आका मदत करत असल्याचंही कळतंय.पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार हाशिम मुसाचे हँडलर त्याला…
पाणी बंदी नंतर पाकिस्तानची आता ‘तेल कोंडी’, INS विक्रांतला अरबी समुद्रात का उतरवलं? लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं लढाईचं सूत्र.
पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम…
मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही, पाकिस्ताननेही तयारी ठेवली पाहिजे; इम्रान सरकारच्या काळातील माजी माहिती प्रसारण मंत्र्यांचा सल्ला .
पंतप्रधान मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि…
खून का बदला खून! नाशिकमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाचा उलगडा, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर.
कामटवाडे परिसरात अल्पवयीन तरुणाची पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून डोक्यात दगड व फर्शी घालून निघृण हत्या करण्यात आली होती.अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील कामटवाडे (Kamatwade) परिसरात करण उमेश…
महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…
आदिती तटकरेंना झेंडावंदनाची संधी मिळताच भरत गोगावले समर्थक चांगलेच भडकले आहेत.रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी होणाऱ्या मुख्य झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे…
वडिलांची बॉडी २ वर्षे कपाटात लपवली; कारण ऐकून पोलिसांना धक्का; लेकाला अश्रू अनावर.
करोना काळात अनेकांचा जीव गेला. महामारीत अनेकांनी त्यांचे आप्त गमावले. काहींच्या नशिबी तर अंत्यसंस्कारही नव्हते. अंत्यसंस्कार प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे.टोकियो: करोना काळात अनेकांचा जीव गेला. महामारीत अनेकांनी त्यांचे आप्त गमावले.…
गोळी न झाडता भारताने घेतला पहिला बदला; पाकिस्तान पुरता अडकणार; एक स्ट्राइक अन् 70000 कोटी पाण्यात.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे, ज्यामुळे पाकिस्तानची संघर्षशील अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडली आहे. सिंधू जल करार स्थगित करणे आणि द्विपक्षीय व्यापार थांबवणे यासारख्या भारताच्या कठोर उपाययोजनांमुळे…


















