मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राडा, नेमकं काय घडलं.

 तुळजापूरमधील ड्रग्स प्रकरणानंतर खळबळ उडाली. वैजनाथ सुरवसे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत उपोषण सुरू केले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी…

मुंह में राम बगल में छुरी, रेल्वेमध्ये प्रवाशांना बोलण्यात गुंतवायची आणि नंतर…, अखेर काळाबाजार उघड.

डोंबिवली रेल्वे पोलिसांनी वैशाली सचदेव नावाच्या सराईत चोर महिलेला अटक केली आहे. ती रेल्वे प्रवासात महिलांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या पर्स आणि मोबाईलची चोरी करत होती. तिच्याकडून चोरीचे मोबाईल आणि रोख…

अभिनेत्रीला भाची मानायचा पुजारी, गर्भपात करायला लावून निर्घृणपणे संपवलं; बॉडी टाकीत सापडली.

या लोकप्रिय अभिनेत्रीच्या हत्येनं सर्वांनाच धक्का बसला. जाणून घ्या या अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल.आज आपण एका अभिनेत्रीच्या मृत्यूची हृदयद्रावक कथा जाणून घेणार आहोत. ही कथा आहे तमिळनाडूतील कोइम्बतूर येथे राहणाऱ्या टीव्ही अभिनेत्री…

पाकिस्ताननं स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड; एका निर्णयानं दररोज 1,00,00,000 रुपयांचं नुकसान.

गेल्या आठवड्यात काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमधील व्यापार थांबला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली…

भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत पाकिस्तान लष्करप्रमुखांनी पुन्हा ओकली गरळ, भारताला थेट अल्टिमेटम.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा दिला आहे. त्यांनी भारताविरोधात गरळ ओकली असून आक्रमक भूमिका घेतली आहे.पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी गुरुवारी पुन्हा भारताला इशारा…

मुंबईने एकाच दगडात दोन पक्षी मारले, पण त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला की नाही, जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सने एका दगडात दोन पक्षी मारले. मुंबईच्या संघाने राजस्थानला आयपीएलमधून बाहेर काढले आहे, तर त्यांनी आरसीबीला धक्का दिला. पण ते प्ले ऑफमध्ये पोहोचले की नाही, जाणून घ्या…जयपूर: मुंबई इंडियन्सच्या…

पोटी लेक नाही, पण 2500 मुलींचं कन्यादान, 25 वर्षांपासून सव्वा रुपयात लग्न लावणारा ‘बाप’माणूस.

सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आजतागायत 2500 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय अशी 65 जोडपी विवाह बंधनात…

आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांनी दिली माहिती.

मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता असून, पुढील चार ते पाच दिवसांत…

नगरकरांचे ‘काका’ हरपले, संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे पुण्यात निधन.

नगरच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जायचं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून अरुण काकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली.अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील आणि माजी आमदार अरुणकाका जगताप…

‘देश सृजनतेचा स्रोत’, जगाची क्रिएटिव्ह सुपरपॉवर म्हणून भारत सज्ज; ‘वेव्ह्ज २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान मोदींचे उद्गार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एण्टरटेन्मेंट समिट २०२५’ मध्ये भारताच्या सृजनशीलतेवर भर दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या. भारताला मोठा इतिहास असून, मनोरंजन उद्योगातील उद्योजकांनी भारताकडून…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.