जिगरबाज आर्यची ‘असाध्य’ यशाला गवसणी; दुर्मीळ आजाराशी सामना करीत दहावीत मिळविले ९६ टक्के.
वयाच्या दीड वर्षापासून स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी या अशाच असाध्य आजाराशी दोन हात करणाऱ्या आर्य ठोके या जिगरबाज विद्यार्थ्यांने दहावीत ९६ टक्के गुण मिळवून ‘असाध्य’ यशाला गवसणी घालत कौतुकास्पद कामगिरी केली…
महाराष्ट्राचा मानबिंदू! अमरावतीचे बी. आर. गवई बनले देशाचे ५२ वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. अनुसुचित जाती वर्गातील दुसरे सरन्यायाधीश देशाला लाभणार आहेत. तर गवई हे मुळचे महाराष्ट्रातील अमरावतीचे असल्याने राज्याची अभिमानाचा क्षण…
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलगा बेपत्ता, लग्नाच्या आदल्या दिवशी सामान आणायला गेला अन्…
ऐन लग्नाच्या तोंडावर मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध सुरु केला आहे.शहरातील काँग्रेस नेते तथा अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड…
घरात लग्नाची धामधूम; पण बोहल्यावर चढण्याच्या ८ दिवस आधी तरुणाचा टोकाचा निर्णय, रात्री शेतात गेला तो परतलाच नाही.
जळगावात एका तरुणाचं लग्न अवघ्या आठ दिवसांवर असताना, त्याने धक्कादायकपणे आयुष्याचा शेवट केला. लग्नाच्या धामधुमीत अमोल पाटील याने टोकाचा निर्णय घेतला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.जळगावात एका…
आई-वडील कामावर, घरी लेकीने नको ते केलं; पाहताच आजीने हंबरडा फोडला, अख्खं गाव सुन्न.
अभ्यासाच्या तणावातून एका विद्यार्थिनीने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्या या निर्णयाने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.पॉलिटेक्निकचं शिक्षण घेणाऱ्या शेतकरी कुटुंबातील १८ वर्षीय विद्यार्थिनी राहत्या घरात…
भिम आर्मी भारत एकता मिशन ,जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्फत , चोपडा तालुका मध्ये पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती.
भिम आर्मी भारत एकता मिशन ,जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्फत , चोपडा तालुका मध्ये पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती. चोपडा तालुक्यामध्ये भीम आर्मी या सामाजिक संघटनेमध्ये मोठ्या संख्येत आदिवासी समाज बांधवांचा…
आठ हजार हेक्टरवर पाणी! विभागात नाशिकला सर्वाधिक तडाखा; २८ हजार शेतकऱ्यांचा घास हिरावला.
अवकाळी पावसाचा आणि वादळाचा विभागात सर्वात जास्त तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला असून, या जिल्ह्यात आतापर्यंत ५८२ गावांतील १४ हजार २८२ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९२४ हेक्टरवरील विविध पिकांचे मातेरे झाले.नाशिक विभागात…
जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कंटेनरने चिरडलं, वाढदिवसाच्या आदल्या रात्री कर्तव्यदक्ष पोलिसाचा करुण अंत.
14 मे रोजी मिथुन धेंडे यांचा वाढदिवस होता, मात्र त्याच्या आदल्याच दिवशी काळाने त्यांच्यावर घाला घातला.जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरने चिरडल्यामुळे पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुणे…
अर्ध सैनिक बलातील जवानांच्या न्यायहक्कांसाठी मनसे चा ठाम आवाज.. ॲड जमील देशपांडे
जळगांव- देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अर्ध सैनिक बलातील जवानांच्या व्यथा शासन दरबारी पोहोचाव्या याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील निवृत्त अर्ध सैनिक…
यावल प्रादेशिक वनविभागातर्फे यंदाही बुध्द पौणिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली.
बुध्द पौणिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील धरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून पावल प्रादेशिक वनविभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली. यावर्षी यावल वनविभागाने बुध्द पौणिमेचे अवचित्त साधुन प्राणी गणनेसाठी…


















