राहुरी कारखान्यावर तनपुरेंचं वर्चस्व, 21-0 च्या फरकाने शेटेंचा धुव्वा, सुजय विखेंनी पराभवाचा वचपा काढला.
राहुरी कारखान्यावर तनपुरेंचं वर्चस्व, 21-0 च्या फरकाने शेटेंचा धुव्वा, सुजय विखेंनी पराभवाचा वचपा काढलाअहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे कारखान्यातील प्रतिष्ठेच्या बनवलेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. तनपुरे…
रामानंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे.
दि.३०/०५/२०२५ रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे. सदरची बातमी मिळाताच…
यवतमाळ: वणीजवळ सापडले दोन हजारो वर्षांपूर्वीचे गाव; संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा.
सातवाहन आणि वाकाटक यांच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात आजच्या वणी शहराचे प्राचीन मूळ गाव हे ‘नीरगुडा’ होते. याच गावावरून नदीला ‘निर्गुडा’ हे नाव पडले. पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन…
मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, जालन्यातील दुर्दैवी घटना.
मित्रासोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना जालना येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.जालन्यात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. जालन्याच्या…
RCB फायनलमध्ये पण माजी खेळाडू डिव्हिलयर्सला वाटतेय बुमराहची भीती, मिस्टर 360 डिग्री म्हणाला..
मुंबई इंडियन्सने IPL 2025 च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी एलिमिनेटर मॅचमध्ये गुजरात टायटन्सला 20 धावांनी हरवले. आता क्वालिफायर-2 मध्ये त्यांचा सामना पंजाब किंग्सशी होईल. जर मुंबई…
मानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे.
दि.३०/०५/२०२५ रोजी रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि/राजेंद्र गुंजाळ यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे. सदरची बातमी मिळाताच…
स्लॅब कोसळून विरारमध्ये ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू, ११ दिवसांतील तिसरी दुर्घटना.
वसई विरार शहरातील मागील ११ दिवसांतील स्लॅब कोसळण्याची ही तिसरी घटना असून यात आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.विरारमध्ये एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून गुरुवारी मध्यरात्री झालेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू…
सरपंचबाईंचा कौतुकास्पद निर्णय! पाल्याचा मराठी शाळेत प्रवेश केल्यास वर्षभराची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ.
बुलढाण्यातील भडगाव मायंबा या गावी जिल्हा परिषदेची शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे, शाळा वाचवण्यासाठी सरपंचांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आज शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत किंबहुना गाव…
ईशान्य भारतात पर्जन्यसंकट; अरुणाचलमध्ये ९, तर आसाममध्ये ५ जणांचा मृत्यू, भूस्खलनाचीही आपत्ती.
अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा भागात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनात वाहन वाहून गेल्याने शुक्रवारी दोन कुटुंबांतील सात जणांचा मृत्यू झाला.ईशान्य भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे…
“सामाजिक न्यायाची समता या पोल्ट्री वाल्याला काय कळणार, अजित पवारांचा किंगमेकर शरद पवारच”.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवार सत्तेत सहभागी होऊनही सामाजिक न्याय योजनांना निधी देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.अजित पवार कोणत्याही पक्षाची सत्ता आली…


















