मित्राला संपवलं, नंतर अपघाताचा बनाव रचला; गोव्याला पळून जाताना पोलिसांकडून सिनेस्टाईल उलगडा.

अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथे मित्रानेच मित्राचा खून केला, जुन्या भांडणातून हे हत्याकांड घडलं. आरोपींनी देविदास शिंदे यांचा पाठलाग करून चाकू आणि दांडक्याने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी अपघाताचा…

गुजरातमध्ये भाजप, पंजाबमध्ये काँग्रेसला आपचा धक्का, दिल्लीतील पराभवानंतर पक्षाला नवसंजीवनी.

दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीने पंजाब आणि गुजरात पोटनिवडणुकीत जोरदार पुनरागमन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी या विजयानंतर भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला असून, जनतेने दोघांनाही नाकारल्याचे म्हटले आहे.दिल्लीतील पराभवानंतर…

इराणचे अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, कतारमधील सैन्यतळावर हल्ला, 6 मिसाइल डागल्या, राजधानीत स्फोटांचे आवाज.

 इराणने अमेरिकेच्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला असून कतारमधील अमेरिकेच्या तळांवर मिसाइलने हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला असून भारताने कतारमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.इराणने अमेरिकेवर…

मुंबईचा समुद्र खवळणार! पुढील पाच दिवस मोठ्या भरतीचे, समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याच्या सूचना.

समुद्राच्या भरतीवेळी मोठा पाऊस झाल्यास अनेक ठिकाणे जलमय होण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.समुद्राला २४ जून ते २८ जूनपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती येणार आहे. तर यंदाच्या…

प्रभागरचनेवर ‘महाशक्ती’चा हात, महापालिका आयुक्तांच्या अधिकारावर नगरविकास विभागाची गदा

निवडणुकीवरच अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्याचा ‘महाशक्ती’चा बेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करण्याचे आजवर महापालिकांच्या आयुक्तांकडे असलेले अंतिम अधिकार आता राज्य सरकारने आपल्या हाती घेतले आहेत. आयुक्तांनी…

लासलगावी शेतकऱ्यांचा ठिय्या; 4 वर्षांपासून विम्याचा लाभ नाही, SBIने फसवणूक केल्याचा आरोप.

बँकेने आरोग्य विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.भारतीय स्टेट बँक लासलगाव शाखा आणि ‘एसबीआय’ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या निष्काळजी आणि मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोचरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी…

भास्कर जाधव यांची पक्षातील ‘बडव्यां’वर टीका; पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित.

भास्कर जाधव यांनी मात्र पक्षाच्या एका बैठकीतच ‘बडव्यां’वर टीका केल्याचे खात्रीलायकरित्या समजते. नेतेपदाची जबाबदारी आपल्याकडे असताना एकाही उमेदवाराला एबी फॉर्म देताना आपल्याला विचारण्यात आले नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. राजकारणात पक्षातून…

हाताला फ्रॅक्चर, पायाला सूज; आईची हात जोडून विनवणी, तरी मुंब्रा अपघातातील जखमीची ठाणे मनपा रुग्णालयात फरपट.

पायाला मुका मार लागलेल्या ठिकाणी सूज कायम असल्याने सोमवारी आदेश फॉलोअपसाठी रुग्णालयात गेला. रुग्णालयात पोहचलेल्या आदेशला ओपीडीमध्ये जाण्यास सांगितले. मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये लोकलमधून पडून हात फ्रॅक्चर आणि पायाला मुका मार लागलेल्या…

93 वर्ष आणि 591 कसोटी… भारताच्या वाघांनी रचला इतिहास, असा विक्रम प्रत्येक चाहत्याला वाटेल अभिमान.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लीड्स कसोटी सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली आहे. भारताने इंग्लंडला जिंकण्यासाठी 371 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. नव्या दमाच्या खेळाडूंनी मोठा पराक्रम…

मुंबईत रात्रभर पाऊसजोर, ठाण्यालाही झोडपले; वाहतूक खोळंबली, लोकलविलंबामुळे चाकरमान्यांची तारांबळ.

राज्यात मान्सूनने विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरु आहे, परंतु रात्रीपासून पावसाने मुंबईला झोडपले आहे. शहरासह पश्मिम आणि पूर्व उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.राज्यात…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.