शेतावर गेले, पोहण्याचा मोह आवरेना; मालकाच्या मुलासोबत मजुर पाण्यात उतरला, दोन्ही कुटुंब दु:खात बुडाले.

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील करवडी येथे दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीतील पाण्यात बुडून एकाच गावातील दोन व्यक्तींचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील करवडी येथे दुर्दैवी…

होळीच्या रंगाचा बेरंग; धुळवड खेळताना मुंबईत २९ जखमी, चार जणांना गंभीर दुखापत.

प्रत्येक वर्षी धुळवडीवेळी रंग खेळताना पाय घसरून पडणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून घसरल्याने अपघात होणे, क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याचे प्रकार यंदाही घडले. मुंबईमध्ये धुळवडीचा आनंद लुटत असताना काही भागांमध्ये मात्र रंगाचा बेरंग…

रेल्वे अपहरणामागे अफगाण; पाकिस्तानचा आरोप, हल्लेखोर सूत्रधारांशी संपर्कात असल्याचा दावा.

दहशदवाद्यांनी बोलान जिल्ह्यात जाफर एक्स्प्रेसवर केलेल्या हल्ल्यामागे अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.बलोच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) दहशदवाद्यांनी बोलान जिल्ह्यात जाफर एक्स्प्रेसवर केलेल्या हल्ल्यामागे अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीचा हात…

मनमाडला कांद्याच्या शेडला भीषण आग; शेडसह शेकडो क्विंटल कांद्याचा कोळसा, तीन लाखांची रोकड खाक.

या घटनेत सहा लाख रुपयांचा कांदामाल जळून खाक झाला, तर आडत कंपनीचे कार्यालयही आगीच्या कक्षेत सापडून कपाटात ठेवलेली जवळपास पावणे तीन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाल्याने व्यापाऱ्याचे मोठे नुकसान…

पाणीसाठा खालावला! मुंबईसाठीच्या सात धरणांत ४२ टक्के पाणी, कोणत्या धरणात किती पाणी.

सध्या या धरणांतील एकूण पाणीसाठा ४२ टक्के असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे.फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याची मागणी…

तळीरामांनी लावली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलामध्ये आग, अर्धा हेक्टर जंगल जळून खाक, पोलिसांकडून तपास सुरू.

मुंबईतील बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तींनी जंगलात आग लावली. आग जवळपास दीड तास प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. या आगीत राष्ट्रीय उद्यानातील अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाले.…

धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न !

धरणगाव येथील गौतमनगर समाज सभागृहात राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले. तत्पूर्वी भ.गौतम बुद्ध, छ.शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिबा…

यावल वनविभागाची यावल फैजपूर रस्त्यावर, वाहनावर कारवाई विनापरवाना सागवान फर्निचर जप्त.

यावल मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार यावल फैजपूर रस्त्याने गस्त करीत असतांना संशयित रिक्षा क्रमांक MH01CQ-0249 याची तपासणी केली असता वाहणातून साग तयार पलंग वाहतूक…

हरभरा काढणीवेळी बाबांचा फोन, हात अडकला अन् तो मशीनमध्ये ओढला गेला, तरुणाचा अंत पाहून गाव सुन्न.

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील लिहिगाव येथे हरभरा काढणीच्या कामादरम्यान एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हरभरा कापणीच्या यंत्रात हात अडकल्याने तो मशीनमध्ये ओढला गेला आणि यात त्याचा जागीच अत्यंत…

नो पाटील, नो देसाई, आता फक्त…; सरपंच हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय.

 सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणाला पुढे जातीयवादाचा रंग मिळाला. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.