हरिद्वारात मेरठसारखं हत्याकांड,पत्नीनं पतीला पंजाबहून बोलावलं अन्.., पोलिसांनी कसा लावला छडा.
मेरठ हत्याकांडांने देशात खळबळ उडाली असताना आता असेच हत्याकांड हरिद्वारमधून समोर आले आहे. इथे ही मुस्कान, साहिल आणि सौरभ यांच्यासारखे प्रकरण घडले आहे. मेरठ प्रमाणेच कट रचण्यात आला आहे.मेरठ हत्याकांडांने…
कामासाठी घरातून निघाले ते परतलेच नाहीत, कार नदीपात्रात कोसळली आणि भयंकर घडलं; संपूर्ण गाव हळहळलं.
कार नदीपात्रात कोसळून व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.गुहागर तालुक्यातील शृंगारतळी – आबलोली मार्गावर कोतळूक येथे…
विकास कामांना निधी देणार नसाल तर राजीनामा देऊ का? ठाकरेंच्या शिलेदाराचा सभागृहात उद्विग्न सवाल.
परभणीच्या विविध प्रश्नांवरुन आमदार राहुल पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत वेळोवेळो पाठपुरवठा करुनही प्रश्न सुटत नसतील तर राजीनामा द्यावा का? असा सवाल केला.परभणी शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेली समांतर पाणीपुरवठा योजना…
बाजार समिती आणि पालिकेतील वाद पेटला, कॅमन शेड सील.
महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक ते पाच क्रमांकाच्या सेल हॉलमधील कॅमन शेड सील केले. त्यांना थकबाकीच्या दहा कोटी ३२ लाख ४७ हजार ४२३ रुपये मालमत्ता कराचा भुर्दंड बसला आहे.…
सिन्नरचं कुटुंब तुळजापूरला निघाले, वाटेत कार डिव्हायडरला धडकली, ५ वर्षांच्या चिमुरडीसह दोघांचा मृत्यू.
तुळजापूरला दर्शनाला जाणाऱ्या एका कुटुंबाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ५ वर्षांच्या मुलीसह दोघांनी आपला जीव गमावला आहे.नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील लोणारे कुटुंब तुळजापूरला दर्शनाला जात होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या…
नागपूर हिंसाचारानंतर ५ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्याचा निर्णय.
नागपुरातील हिंसाचारामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. आता नागपूरच्या काही भागात संचारबंदी हटवली आहे.औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलेले असताना…
ठाण्यात उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी सिग्नलवर कापडी जाळीचे आच्छादन, महानगरपालिकेचा उपक्रम.
वाढत्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्यासाठी तीन हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचं आच्छादन टाकण्यात आलं आहे. नागपूर, पुण्यानंतर ठाण्यातही हा प्रयोग करण्यात आला आहे.उन्हाच्या तीव्र झळांनी ठाणेकर घामाघूम झालेले असताना ठाण्यातील…
लग्नाच्या चार महिन्यात डॉक्टर महिलेचा मृत्यू, हातावर इंजेक्शनच्या निशाणाने संशय वाढला; काय घडलं.
डॉक्टर महिलेचा लग्नाच्या केवळ चार महिन्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.एका महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.…
‘हॅप्पी होळी’ म्हणत स्वच्छता कर्मचाऱ्यास पेटवलं; कारण ठरली दारु, नाशिक बसस्थानकात नेमकं काय घडलं.
बस स्थानकाच्या आवारात पुन्हा येऊ नको, असे संशयिताला बजावल्याने त्याने कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती तपासात समोर येत आहे.सतत कोणत्यातरी कारणातून वाद घालणाऱ्या व्यक्तीला मद्यपी तरुणाने ‘हॅप्पी होळी’ म्हणत थेट…
राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली.
राष्ट्रीय लोक अदालतीत ११,०८१ प्रकरणे निकाली; ३१.५५ कोटींची वसुली. जळगाव दि. 23 मार्च ( जिमाका वृत्तसेवा ) जिल्हा न्यायालय व अन्य न्यायालयांमध्ये दिनांक २२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे…


















