यावल तालुक्यात मागील महीन्यापासून धुमाकूळ घालुन दोन बालकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद !!

यावल तालुक्यात गेल्या महीन्यापासून धुमाकुळ घालुन दोन बालकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर वनविभागाने रात्रीच्या वेळेस यशस्वी सापळा रचुन जेरबंद करण्यात यश मिळविले असून शेतकरी व ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा निस्वास टाकला…

भारतीय संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य होय.: अँड.रविंद्र गजरे धरणगाव तालुका प्रतिनिधी -‌ राजु बाविस्कर,

भारतीय संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य होय.: अँड.रविंद्र गजरे धरणगाव तालुका प्रतिनिधी -‌ राजु बाविस्कर, धरणगाव: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी संविधानाचे पालन हे पूर्ण आयुष्य करू…

आपले वसतिगृह सांस्कृतिक, शैक्षणिक केंद्र बनवा– जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन.

आपले वसतिगृह सांस्कृतिक, शैक्षणिक केंद्र बनवा– जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन. जळगाव दि. 18  “ज्या वसतिगृहात आपण शिकत आहात, त्या वसतिगृहाची ओळख केवळ निवासस्थळ म्हणून न राहता, ती सांस्कृतिक आणि…

पाईपलाईन आली पण पाणीच नाही, ‘हर घर जल’ योजना अंगणी, तरी १२ वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यासाठी जीव गेला.

पिण्याच्या पाण्यासाठी कठोडा गावाजवळील पारधी बेड्यातील महिला आणि मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज जीव धोक्यात घालून काही अंतरावरील अरुणावती नदीवरच अवलंबून राहावे लागते. रविवारी सकाळी वेदिका गावातील महिलांसोबत, याच पाणी भरण्याच्या…

रणजीत कासलेंचे अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाले, मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना…

 पोलिस दलातून हकालपट्टी झालेले रणजीत कासले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निवडणुकीत पैसे पाठवल्याचा आरोप केला, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. अट्रासिटीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर कासलेंनी अंजली…

“मला आता सहन होत नाहिये, माझ्या बायकोचं…”व्हिडिओ बनवून तरुणाने जीवन संपवलं, मुंबईच्या मालाडमध्ये खळबळ.

मूळचा उत्तर प्रदेशातील रामपूरचा असलेला आरिफ मुंबईतील मालाड मालवणी भागात फर्निचर बनवण्याचे काम करत होता. त्याची पत्नी आणि मुलगाही त्याच्यासोबत राहत होते. मंगळवारी आरिफने दोन व्हिडिओ प्रसिद्ध केले. यामध्ये त्याने…

बहिणीची छेड काढण्यावरून वाद टोकाला, पुण्यातील धक्कादायक घटना.

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चंदननगर परिसरात गुरुवारी रात्री ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे यांनी मिळून प्रदीप अडागळे नावाच्या एका तरुणाची हत्या केली. बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून…

गडकिल्ल्यांची स्वच्छता-संवर्धन, जयंत पाटील यांची धर्मवीरगडावर मोहीम, व्लॉगमधून इतिहास मांडला.

गडकिल्ल्यांची स्वच्छता, संवर्धन मोहीम घरोघरी पोहोचावी, यासाठी जयंत पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील धर्मवीरगडावर ट्रेंडमध्ये असलेला व्लॉग तयार केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका…

माझा मित्र मला बोलावतोय… दोस्ताने आयुष्य संपवलं, विरह सहन होईना, दोन दिवसांनी सचिननेही तेच केलं.

मानसिक तणावातून मित्राने आयुष्य संपवलं, तर त्याच्या विरहाने खचलेल्या तरुणानेही आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा निर्णय घेतलेल्या. अवघ्या दोन दिवसात बालपणीच्या मित्रांनी मृत्यूला कवटाळलं.नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी परिसरात दोन मित्रांनी आपल्या…

मृत व्यक्ती 5 वर्षांनी जिवंत सापडला; मार्केटिंग सोडून स्वत:ला संपवलं; चक्रावून टाकणारं प्रकरण.

स्वत:च्याच हत्येची खोटी कहाणी रचून त्यानं ओळख बदलली आणि दुसऱ्या शहरात जाऊन राहू लागला. आरोपीनं त्याची पत्नी आणि मुलांशी संपर्क साधण्यासाठी दुसऱ्या मोबाईल नंबरचा वापर सुरु केला. त्यानंतर या प्रकरणाचा…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.