रायगडला पावसाने झोडपले; एका तरुणाचा मृत्यू, अनेक रस्ते खचले, कोणत्या मार्गांवरील वाहतूक बंद?
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला, तर उरणमध्ये दोघे जखमी झाले आहेत. कोंझर घाटातील रस्ता खचल्याने…
लेक घरातून पळाली; आई-वडील, लहान मुलगी तलावावर गेले… हसत्या-खेळत्या कुटुंबाने नको तेच केलं.
मोठी मुलगी घरातून पळून गेली होती. त्यामुळे हे कुटुंब खूप निराश झालं होतं. त्यातून त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण कुटुंब संपलं पण तरी ती मुलगी कुटुंबाच्या अंत्यसंस्कारालाही…
भयानक संकट! मुसळधार पाऊस अन् नदीपात्रात माणसं अडकली; रात्रीच्या अंधारात थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन.
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्याच दिवशी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे चार इसम नदीपात्रामध्ये अडकल्याची धक्कादायक घटना घडली होती. अथक प्रयत्नांनंतर…
भक्तीच्या मारेकऱ्यांना बेड्या, नाशिकच्या कुटुंबाला गुजरातमधून अटक, ‘हायप्रोफाइल’ वसाहतीत खळबळ.
पती आणि सासरच्या छळाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचे दिलीप माडीवाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अथर्व गुजराथी (36, सिरीन मिडोज), सासरे योगेश मणिलाल गुजराथी व सासू मधुरा योगेश गुजराथी (दोघे…
नणंद-नवऱ्याच्या जाचामुळे पुण्यात 22 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, पिंपरी पोलीस थेट परभणीत पोहोचले अन्…
माहेरहून 50 हजार रुपये आणावे यासाठी महिलेकडे सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. पुणे…
कोकणात पावसाचा कहर, वरुणराजा कोपला, वीज पडून तरुणाचा मृत्यू, दापोलीत एकजण सायकलसह वाहून गेला.
रायगड जिल्ह्यातील तुफान पाऊस सुरू असून श्रीवर्धन मुरुड परिसरात काही ठिकाणी पाणी भरले आहे. महाड येथून रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता खचला आहे. रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडून पावसाचा ऑरेंज…
चाकणकर समर्थक गॅंगकडून बायकांना अश्लील शिवीगाळीचे फोन, दादांना पत्र लिहित अंधारेंचा गंभीर आरोप.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर, सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना उघडं पत्र लिहिलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनच असं वर्तन होत असेल, तर न्याय कुणाकडे मागायचा, असा…
राज्यात कोसळधार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला निर्देश दिले, नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा…
PBKS vs MI आज हायव्हॉल्टेज सामना; मुंबईला टेबल टॉपर होण्याची सुवर्णसंधी, पाहा Pitch Report
सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2025 च्या 69 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) एकमेकांसमोर येतील. पंजाब विरुद्ध मुंबई सामना सोमवारी (26 मे) जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला…
तू मला फसवलं, तुझ्यामुळे मी.. पत्र लिहून तरुणाने नको ते केलं, पाहताच भावाच्या पायाखालची जमीन सरकली.
सोलापुरात एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. प्रेमप्रकरणातून या तरुणाने आपलं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.सोलापूर शहरात प्रेमप्रकरणातून 24 वर्षीय तरुणाने…


















