निझर येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात संपन्न.
नंदुरबार – निझर येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी चे औचित्य साधत विठ्ठल-रुख्मिणी पालखी सोहळा चे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या संचालिका पिनल शहा यांनी भक्तिभावाने विठ्ठल-रुख्मिणीची आराधना करून पालखीचे…
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उत्तम मराठी बोलतात, म्हणून मनसे कडून सत्कार.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा या विषयावर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले परंतु जळगाव शहरांमध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना उत्तम प्रकारे मराठी भाषा…
चोपडा शहरातील पहिली पिंक ऑटो रिक्षा चालक-मालक म्हणून योगिता ताई यांचा सन्मान जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या हस्ते पिंक रिक्षा चे वितरण.
जळगाव: महिलांच्या सक्षमीकरणाचा व आत्मनिर्भरतेचा दीपस्तंभ ठरणाऱ्या ऐतिहासिक उपक्रमात चोपडा शहरातील योगिता ताई या पहिल्या महिला पिंक ऑटो रिक्षा चालक-मालक ठरल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…
पुण्यातून दत्तक घेतलं, तळहाताच्या फोडासारखं जपलं; 12 व्या वर्षी हृदयद्रावक अंत, आईचा हंबरडा.
आई धाकट्या मुलाला ट्यूशनला सोडायला गेली. यावेळी हार्दिक शेजारी खेळायला गेला. तिथे छताला लावलेल्या दोरीचा फास त्याच्या गळ्याला लागलाखेळता खेळता दोरीचा गळफास बसल्याने 12 वर्षांच्या मुलाला प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक…
फैजपुर येथे आठवडे बाजारात महिलांच्या मुतारी ची दुरवस्था,बांधकाम न केल्यास उपोष्ण करणार, पत्रकार कैफ खान यांचा इशार.
फैजपुर येथे आठवडे बाजारात महिलांच्या मुतारी ची दुरवस्था,बांधकाम न केल्यास उपोष्ण करणार, पत्रकार कैफ खान यांचा इशार.फैजपुर येथील अठवडे बाजारात गेल्या काही महिन्या पासुन महिलांच्या मुतारीची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली…
भयंकर! जादूटोण्याच्या संशयाने एकाच कुटुंबातील ५ जणांना जाळले, गावात तणावपूर्ण शांतता; प्रकरणाचे गूढ उकलणार?
बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना जीवंत जाळण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून धडकी…
विठ्ठलभक्तांसोबत हे काय घडलं! सुरेश अन् शिवाजी पंढरपूरकडे निघाले, पण वाटेतच सोडला जीव.
सोलापूर जिल्ह्यात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश पाटील आणि शिवाजी दळवी, अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे उजनी गावावर शोककळा पसरली असून,…
अघोरी उपचारासाठी मायलेकींना वर्षभर घरातच डांबलं, महाराष्ट्र हादरला! पोलिसांना पाहून मांत्रिकाने.
वंजारी फैल भागात राहणारा पालवे हा एका सामाजिक संस्थेच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करतो. मांत्रिक म्हणून त्याची ओळख असल्याने दिग्रस येथील नीतू जयस्वाल या उपचारासाठी येत होत्या. त्यांच्यासोबत १४ वर्षांची…
भाजप नेते गोपाल खेमकांना संपवलं, चार दिवसात आरोपीचा ‘निकाल’, मध्यरात्री चकमकीत ठार.
गोपाल खेमका हत्या प्रकरणात विकास उर्फ राजा आरोपी होता. तो बेकायदेशीर शस्त्रे बनवण्यात आणि विकण्यात सक्रिय होतागोपाल खेमका हत्या प्रकरणातील आरोपी विकास उर्फ राजा याचा मंगळवारी पहाटे पोलिसांच्या चकमकीत मृत्यू…
चिंब पावसानं आबादानी ! नाशिकमधील सात धरणे ‘ओव्हरफ्लो’; विसर्ग सुरु असूनही पाणीसाठा ६३ टक्क्यांवर.
जिल्ह्यावर पावसाची कृपावृष्टी झाली पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत तीन धरण समूहांमधील आळंदी, भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही सात धरणे भरून वाहू लागली आहेत.वरुणराजा…


















