पाकिस्तानची घाबरगुंडी, धसका घेत पाक संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की, सर्जिकल स्ट्राईकसारखी पावले…

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य केले गेले, ज्यात पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झालं आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतातून कठोर प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने जम्मू-काश्मीरला भेट…

मुलाला पत्नीकडे द्यायला सांगितलं, नंतर ओळख विचारली; भारत नाव ऐकून गोळी मारली, पत्नी-मुलासमोरच संपवलं.

 जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेंगळुरूचे भारत भूषण यांची गोळ्या झाडून हत्या केली. कुटुंबासोबत सुट्टीसाठी ते काश्मीरला गेले होते. दहशतवाद्यांनी भारत यांचे नाव विचारून त्यांना गोळी झाडली.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे…

रत्नागिरीचे सर्व काश्मीर पर्यटक सुरक्षित असून २८ एप्रिलला घरी परतत आहेत.

 रत्नागिरीत जिल्ह्यातील सर्व पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित आहेत. जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे’, अशी माहिती माहिती बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ‘काश्मीमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरीत जिल्ह्यातील सर्व…

पहलगामचा बदला भारत बालाकोटपेक्षाही भयंकर घेईन, घाबरुन पाकिस्तान अलर्ट मोडवर, सैनिकांबाबत मोठा निर्णय.

 पहलगाम हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताकडून एअर स्ट्राईक होण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान सतर्क झाला आहे. भारताने कडक पाऊले उचलल्यामुळे पाकिस्तानने तातडीने बैठकीचे आयोजन केले असून संभाव्य कारवाईला…

बाबा म्हणाले गोळी नका घालू, आईने कव्हरही केलं, पण… अतुल मोनेंच्या लेकीने पाहिला वडिलांचा शेवटचा क्षण.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा बळी गेला. डोंबिवलीमधील मोने परिवाराने आपल्या घरातील माणसांना डोळ्यासमोर जाताना पाहिलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ऋचा मोने हिने…

रितेश देशमुखच्या राजा शिवाजी सिनेमाच्या शूटिंग सेटवर घडली दुर्घटना.

रितेश देशमुखच्या राजा शिवाजी सिनेमातल्या क्रूचा मृतदेह सापडला आहे. गेले दोन दिवस नदीच्या पात्रात त्याचे शोधकार्य चालू होते.मुंबई- रितेश देशमुखच्या शिवछत्रपतींवर आधारित आगामी सिनेमाचं सिनेमाचं साताराजवळील एका गावात शूटिंग सुरू…

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा केली बंद, पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार .

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याने भारताने कठोर पाऊल उचललं आहे. अटारी चेक पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम पाकिस्तानवर होणार असून भारत आणि अफगाणिस्तानच्या…

जम्मू-काश्मीर येथे आठ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आठवर्णीची खपली पुन्हा एकदा निघाली.

सन २०१७मध्ये अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात डहाणूतील दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले होते.जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दशहतवादी हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत…

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला : सोन्याचे दागिने लांबविले !

दाम्पत्य घर बंद करुन लग्नाला गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. याठिकाणाहून त्यांनी ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाची दुचाकी चोरुन ते…

स्पा सेंटरच्या व्यवस्थापक अखेर न्यायालयीन कोठडीत !

स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू मधुजी जाट (रा. कलोधिया ता. पिंपरी जि. भीलवाडा, राजस्थान) याची पोलिस कोठडीची मुदत संपली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन कारागृहात…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.