औरा तो है भाई का! निवृत्तीनंतरही इंग्लंड संघात विराटचीच चर्चा; इंग्लिश खेळाडू किंगबद्दल जे बोलला ते एकदा वाचाच.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 20 जूनपासून लीड्समध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संध सध्या इंग्लंड दौऱ्यावर सराव करताना दिसत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारत कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. इंग्लंडच्या उपकर्णधाराने विराटबद्दल केलेले वक्तव्य खूपच चर्चेत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारत 20 जूनपासून लीड्समध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिका खेळवली जाणार आहे. 20 जून पासून सुरु होणारी ही मालिका 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारतीय संध सध्या इंग्लंड दौऱ्यावर सराव करताना दिसत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारत कसोटी खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. इंग्लंडच्या उपकर्णधाराने विराटबद्दल केलेले वक्तव्य खूपच चर्चेत आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताने या हाय-प्रोफाइल मालिकेसाठी एक तरुण संघ निवडला आहे. पोप एका मुलाखतीत म्हणाला, “हा एक तरुण संघ आहे पण या भारतीय खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच तरुण खेळाडू आहेत. अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांचा नवा कर्णधार शुभमन गिल एक उत्तम खेळाडू आहे. त्यांना स्लिपमध्ये उभे राहून किलबिलाट करणाऱ्या विराट कोहलीची उणीव भासेल. पण त्यांच्या खेळाडूंकडे चांगली प्रतिभा आहे त्यामुळे ते आत्मविश्वासाने भरलेले असतील. पण आमचे खेळाडू यासाठी सज्ज आहेत.”भारताने 2007 पासून इंग्लंडमध्ये कोणतीही कसोटी मालिका जिंकलेली नाही.

2011, 2014 आणि 2018 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर 2021-22 मालिका अनिर्णित राहिली आहे. पोपने आगामी मालिका इंग्लंडच्या या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अ‍ॅशेसच्या तयारीसाठी महत्त्वाची असल्याचे वर्णन केले. “भारतासोबत खेळण्यासाठी हा आमच्यासाठी उत्तम काळ आहे. गेल्या उन्हाळ्यात आम्ही वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेसोबत खेळलो होतो. भारतासोबत खेळण्यासाठी हा योग्य वेळ आहे आणि एकदा अ‍ॅशेस आली की ती रोमांचक होईल.” असे पोप म्हणाला.पहिला कसोटी सामना : 20 ते 24जून,दुसरा कसोटी सामना: 2 ते 6 जुलै,तिसरा कसोटी सामना: 10 ते 14 जुलै,चौथा कसोटी सामना: 23 ते 27 जुलै,पाचवा कसोटी सामना: 31 जुलै ते 4 ऑगस्ट

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..