एकाच वेळी दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्या अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर हल्ला करण्यात आला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने आता पाकिस्तान आणि पीओकेमध्ये मोठी कारवाई केली आहे. सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. यामध्ये ९ ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले आहेत. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले आहेत. एकाच वेळी दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला करण्यात आला आहे. सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनाला लक्ष्य केले गेलेले नाही.










