नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता.

नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केला होतानैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या या नुकसान झाल्यानंतर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल यासाठी विमा काढण्यात आला होता परंतु नुकसान झाल्यानंतर देखील विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोबदला दिला नसल्याने खान्देश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने अनेक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती शिवाय दुसरा काम धंदा नसल्याने शेतीवर उदरनिर्वाह केला जात असतो मात्र शासनाकडून मिळणाऱ्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे शासनाने मोठा गाजावाजा करत पीक विमा योजना सुरू केली आहे मात्र या योजनेच्या फायदा शेतकऱ्यांना मिळत नसणार तर ही योजना काय कामाची असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी खान्देश क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने केली आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही मिळाली तर रस्त्यावर उतरण्याच्या इशारा देखील खान्देश क्रांती शेतकरी संघटनेने दिला आहे.

  • Related Posts

    जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक!

    जळगाव बस परिवहन व्यवस्थेतील समस्यांवर ‘अभाविप’ आक्रमक! ​महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेतील विविध समस्या आणि अनियमिततेमुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अखिल…

    भुसावळ येथे संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यक्रम; निलकंठ तायडे रावेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त.

    भुसावळ येथे संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यक्रम; निलकंठ तायडे रावेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त. भुसावळ (जि. जळगाव) : संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ येथे कार्यक्रमाचे आयोजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..