मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात बोलेरो कारचा भीषण अपघात घडला आहे. शहागड परिसरातील एका गावातील सात जण कामासाठी सागरच्या दिशेने येत असताना हिरापूरजवळ भरधाव ट्रकने बोलेराला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, शहागड पोलीस ठाणे हद्दीतील हिरापूर चौकात भरधाव ट्रकच्या धडकेत बोलेरो कारमधील चार प्रवाशांवर काळाने घाला घातला. तर अपघातातील तीन जखमींना सागर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या भीषण रस्ते अपघातात बोलोरो कारचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये कारमधील प्रवाशांचा चटका लावणारा दुर्दैवी अंत झाला आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…
बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…