तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथील शेतीत 25 महिला काम करीत होत्या. जेवण करताना दुपारी 2 च्या सुमारास अचानक वीज पडल्याने ही घटना घडली.कीकडे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची कामं सुरू झाली असताना रामटेक तालुक्यात दुर्दैवी घटना घडलीय. शेतात दिवसभर काम करून थकलेल्या महिलांपैकी काही जणी जेवायला बसल्या, आणि अचानक वीज कोसळली. या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून पाच महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथे घडली.काम थांबवून जेवायला बसल्या पण मृत्यूनं गाठलं.










