पाकिस्तानने भारतीयांबाबत घेतला आता मोठा निर्णय, दिली ४८ तासांची मुदत, नाहीतर….

पाकिस्तानने आता भारतीयांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतीयांना आता ४८ तासांचा अल्टीमेटम नेमका कशासाठी दिला आहे, जाणून घ्या…कराची : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबाबत बरेच निर्णय घेतले आहेत. पण आता पाकिस्तानही शांत बसलेली नाही. पाकिस्तानने आता भारतीयांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने यावेळी भारतीयांना ४८तासांची मदत दिल्याचे समोर आले आहे.पाकिस्तानचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. कारण भारताने त्यांची कोंडी करायला सुरुवात केली आहे. बीसीसीआयदेखील यामध्ये मागे नाही. पाकिस्तानला जगासमोर कसा मोठा धक्का द्यायचा, याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानबाबत कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानच्या लोकांना आता लवकरच त्यांच्या देशात पाठवणार आहेत आणि त्याची तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही आता मोठं पाऊल उचललं आहे.

पाकिस्तानला मदत करण्यासाठी काही भारतीय नागरिक तिथे गेले होते. पण आता पाकिस्तानला त्यांची मदत नकोशी वाटत आहे. त्यामुळे या लोकांना आता पाकिस्तानने आपला देश सोडण्यासाठी ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये सुपर लीग सुरु झाली आहे. या लीगच्या विविध कामांसाठी २६ भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये दाखल झालेले होते. पाकिस्तान सुपर लीग प्रक्षेपण करण्यापासून ते विविध गोष्टी करण्यासाठी या २६ व्यक्ती पाकिस्तानात गेल्या होत्या. या सर्व व्यक्तींना आता पाकिस्तान सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण पाकिस्तान सोडेपर्यंत त्यांना आता तिथे काहीच करता येणार नाही. त्यांना थेड पाकिस्तानच्या विमानतळावर जावे लागेले आणि तिथून त्यांना भारतात जाण्याची तयारी करावी लागेल. त्यामुळे आता जे २६ भारतीय पाकिस्तानात कार्यरत होते, त्यांना आता लवकरच भारतामध्ये यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जर हे भारतीय पाकिस्तान सोडायला तयार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले जात आहे.भारताची २६ लोकं पाकिस्तानला मदत करायला गेली होती. आता त्यांना भारतात पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पण आता त्यांच्या जागी काम कोण करणार, हा प्रश्न पाकिस्तानला पडलेला आहे. कारण भारतामधील आपल्या क्षेत्रातील निष्णात व्यक्ती तिथे गेल्या होत्या, त्यामुळे त्यांना भारतात पाठवून आता पाकिस्तानने आपल्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.