सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते. ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला आहे.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने कठोर भूमिका घेत देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. तसेच, 48 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर सीमा हैदरचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या संदर्भात सीमाच्या वकिलाने तातडीने महत्त्वाची माहिती दिली आहे. सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते.










