जैन गल्ली परिसरात चोरट्यांचा बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढविण्याबाबत धरणगाव पोलिसात निवेदन

जैन गल्ली परिसरात चोरट्यांचा बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढविण्याबाबत धरणगाव पोलिसात निवेदन

धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर

धरणगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरासह मुख्य बाजारपेठ असलेल्या जैन गल्ली परिसरात घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून व्यावसायिक व नागरिक भयभीत झाले आहेत यांसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. जैन गल्ली परिसरात मागील वर्षभरापासून ते कालपावेतो पाच वेळा जबरी चोरी/ घरफोडी झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. याच निमित्ताने आज रोजी धरणगाव पोलिस स्थानक येथे शहरातील नागरिक व व्यावसायिक राहुल जैन, डॉ.मिलिंद डहाळे, गुलाबराव वाघ, विवेक लाड, प्रतीक जैन, डॉ.शैलेश सूर्यवंशी, अनंत विभांडीक, मनीष लाड, प्रफुल्ल जैन, डॉ.सूचित जैन, विनोद रोकडे, निकेत जैन, निशांत जैन, रोनक जैन, आदित्य जैन, प्रथम जैन, विलास जैन, विनोद जैन, अक्षय मुथा, सुयश डहाळे, शांतीलाल कुमट, दिपक संचेती, सुप्रीत जैन, पुनीत लाड, आयुष जैन, अनिल सिंधी, साहिल सिंधी आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक पवन देसले सो. यांची भेट घेत सद्या वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता पोलीस प्रशासनाने जैन गल्ली परिसरात किमान रात्री तरी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत, गंभीर पावले उचलून चोरट्यांचा तात्काळ तपास लावावा यांसह गस्त वाढविण्यात यावी

  • Related Posts

    बिलावरुन वाद, गावरान ढाबा मालकाला संपवलं, बीडमधील घटनेचं गूढ अखेर उकललं.

    माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव…

    जळगाव पोलीस पुन्हा चर्चेत : थेट एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील संशयिताशी मोबाईल संवाद !

    जळगाव पोलीस दल नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत येत असतांना आता एक खळबळजनक प्रकरणामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलिसांची मान खाली गेली आहे. जळगाव पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    सात महिन्यांचं बाळ आईच्या हातातून निसटलं, २१व्या मजल्यावरुन खाली पडलं अन् क्षणात सारं संपलं; मन सुन्न करणारी घटना.

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    मी घरात शिरलो, आईने टाहो फोडला, मलाही रडू आवरता आलं नाही, बचावलेल्या तरुणाने सांगितला थरार.

    ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य.

    ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानाने परत आणतोय’, नरेश म्हस्के यांचं वादग्रस्त वक्तव्य.

    सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.

    सिंधू नदीचं पाणी रोखणं म्हणजे युद्धाची घोषणा! भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानचे मोठे निर्णय.