

महायुती सरकारमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये सर्वात चांगली कामगिरी कोणी केली, याचा अहवाल लवकरच समोर येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या सरकारची सूत्रं…
22 एप्रिलला पहलगामवरून ते परतीच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत होते. त्यावेळी पहलगाममध्ये अचानक दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर हल्ला केला.पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील दोन…