शालेय पोषण आहार मध्ये केळी चा समावेश करणे , दिपक पाटील यांची मागणी…..

शालेय पोषण आहार मध्ये केळी चा समावेश करणे , एक शेतकरी पुत्र, दिपक पाटील यांची मागणी…..

महाराष्ट्रामध्ये, केंद्र शासनाच्या मदतीने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (पूर्वीची मध्यान्ह भोजन योजना) सरकारी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना पौष्टिक शिजवलेले जेवण पुरवले जाते. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवणे, कुपोषण कमी करणे आणि गळती थांबवणे हा आहे. ही योजना राष्ट्रीय स्तरावर १९९५-९६ मध्ये सुरू झाली आणि आता ती केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून राबविली जाते हे आपणास माहीत आहेच मग त्याच जेवणात केळी ला समावेश करून घेतला तर दर वर्षी प्रमाणे शेतकरी नुकसान ग्रस्त होण्याचा प्रमाणात घट नक्की येणार. शेतकऱ्याला भाव मिळणार आण शेतकरी जगला तरच देश टिकणार. ह्या कृषीप्रधान देशात शेतकरीच अनेक गोष्टीत वंचित ठेवला जातोय तसेच व्यापारी वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्याला साधा भाव ही मिळू देत नाही हेच सत्य आहे. शासनाने शेतकऱ्याला बळ मिळावे हे वाटत असेल तर केळी पिकाला पोषक आहारात समाविष्ट करून घेणे हिच मागणी आहे.


तसेच शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात , शासकीय कार्यालयात, आश्रमशाळेत म्हणजे अगदी नगरपालिका ते मंत्रालय अश्या प्रत्येक ठिकाणीं जिथ शासकीय अनुदान/ निधि तून अन्न पुरवठा होत असेल तिथ केळी चा समावेश करावा. जेणे करुन मायबाप सरकार केळी उत्पादक शेतकरी सुखी होईल. कधी भाव मिळतो तर कधी मिळत नाही हा बळीराजा ही केळी पिकाला भाव येईल. मायबाप सरकार परिणाम जगाचा पोशिंदा सुखी होईल. केळी पिकाला शासकीय स्तरावर प्रत्येक आहारात समाविष्ट करावे हिच आपणास नम्रपणे विनंती.

 

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..