पेन्सिलची भिंत , शिक्षणाची दिशा देणारे प्रतीक, ॲड जमील देशपांडे…

पेन्सिलची भिंत , शिक्षणाची दिशा देणारे प्रतीक, ॲड जमील देशपांडे…

जळगांव येथील लांडोरखोरी उद्यानात उभी केलेली पेन्सिलची भिंत पाहताना क्षणभर थांबावं लागतं. रंगीबेरंगी, उंचच उंच पेन्सिल ची भिंत सांगते, थांबा-शिका- लिहा आणि मगच पुढे जा..

पेन्सिल ही साधी वस्तू. पण तिच्यात माणसाला घडवणारी अपार शक्ती दडलेली आहे. तिच्या टोकावरून उमटणारे अक्षर केवळ कागद रंगवत नाही, तर विचार घडवतं, स्वप्नं साकारतं. पेन्सिलची धार जशी घासून-घासून तीक्ष्ण करावी लागते, तसंच आयुष्य ज्ञानाने, अनुभवाने परिपक्व होतं.

या भिंतीतून शिक्षणाचं महत्त्व जिवंत झालं आहे. निसर्गाच्या कुशीत उभ्या राहिलेल्या या पेन्सिली मुलांना, पालकांना आणि प्रत्येक पर्यटकाला सांगतात की शिक्षणाशिवाय प्रगती नाही.लिहिलेलं अक्षर हेच माणसाचं खरं वैभव आणि शिकत राहणं म्हणजेच सतत वाढत राहणं.

ही भिंत म्हणजे एक प्रतीक आहे माणसाच्या विकासाचा, ज्ञानाच्या वाटचालीचा. जंगलातल्या हिरव्या श्वासात उभी राहून ती जणू आपल्याला सतत स्मरण करून देते की “विद्या हीच खरी संपत्ती आहे.”

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..