श्री प्राचीन कालीन मारोती मंदिर प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा.

पालकमंत्री यांनी दिलेला शब्द पाडला अशा पद्धतीने लोक अर्पण सोडा कालच्या तारखेला करण्यात येणार आहे त्या लोक अर्पण सोहळा चे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून सर्व. सर्व भाविकांना व ग्रामस्थांना आवाहन आहे की या उद्घाटना हजर राहावे अशी ग्रामस्थांनी विनंती केली आहे. या अनुषंगाने माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब पाणीपुरवठा मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार असून कार्यक्रमाचे उपस्थित कार्यकर्ते संजय शालिग्राम पुणे अतुल मदन पुणे जितेंद्र दयारामपुर विजय रामा लाड परविन जनार्दन कुमार केतन रामकृष्ण पोळ इतर मान्यवर उपस्थित होणार आहे.

श्री प्राचीन कालीन मारोती मंदिर प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा बोरगाव बु ता.धरणगाव जि. जळगाव

कलश पूजन शुभहस्ते ह भ प . श्री १००८ महामंडळेश्वर भगवानदासजी महाराज धरणगाव

प्राणप्रतिष्ठा शुभहस्ते गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वछता मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जळगाव दिनांक १० /०४/२०२५ सकाळी १० वाजता

महाप्रसादाचे अन्नदात गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वछता मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जळगाव

विशेष सहकार्य प्रतापराव गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य जळगाव कार्यक्रमाचे आयोजक समस्थ ग्रामस्थ मंडळी बोरगाव बु

  • Related Posts

    एअर डिफेन्स सिस्टम नष्ट, ड्रोल हल्ले निष्क्रिय… पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं प्रत्युत्तर, रात्रभरात काय घडलं.

    पाकिस्तानने भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले, पण भारताने ते परतवून लावले. भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत एस-४०० क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे AWACS आणि एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केलं. तसंच भारताने पाकिस्तानचे…

    वादग्रस्त विधानांचा ‘बेताज बादशहा’; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची जगभरातून खिल्ली.

     असिफ गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणात असून, आजवर त्यांनी मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांत त्यांची ओळख केवळ वादग्रस्त विधानांपुरतीच मर्यादित राहिली आहे.‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाकिस्तानचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    एअर डिफेन्स सिस्टम नष्ट, ड्रोल हल्ले निष्क्रिय… पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं प्रत्युत्तर, रात्रभरात काय घडलं.

    एअर डिफेन्स सिस्टम नष्ट, ड्रोल हल्ले निष्क्रिय… पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं प्रत्युत्तर, रात्रभरात काय घडलं.

    वादग्रस्त विधानांचा ‘बेताज बादशहा’; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची जगभरातून खिल्ली.

    वादग्रस्त विधानांचा ‘बेताज बादशहा’; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांची जगभरातून खिल्ली.

    भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बावचळला, भारतीय नागरिकांवर हल्ला, पूंछमध्ये 16 जणांचा मृत्यू.

    भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बावचळला, भारतीय नागरिकांवर हल्ला, पूंछमध्ये 16 जणांचा मृत्यू.

    कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी.

    कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी.