रस्ते बनवलेत तर खड्डे कसे? शिवराम पाटील.
रस्ते बनवलेत तर खड्डे कसे? शिवराम पाटील मागील दहा वर्षे जळगाव शहरातील रस्ते पार उखडले होते.रोज अपघात होत असत.तरीही कोणतेही काम केले नाही.कारण देत.अमृत योजना.लोक ऐकून चूप बसत.पण आता अमृत…
शेतकऱ्यांना न्याय, हक्कासाठी धरणगावात उबाठा सेनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.
शेतकऱ्यांना न्याय, हक्कासाठी धरणगावात उबाठा सेनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण शासनाला महात्मा ज्योतिबा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ वाचण्याची गरज; गुलाबराव वाघ धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर, धरणगाव : शेतकऱ्यांना…
राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावर हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी !
राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावर हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी ! (जिल्हा) – हिंदू जनजागृती समितीने . जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक…